Wednesday, May 3, 2017

महाराष्ट्र देशात सर्वात जास्त 34% शेतकर्यांच्या आत्महत्या होणारे राज्य

शेतकर्यांच्या आत्महत्येचे सुप्रीम कोर्टात केंद्र सरकार ने दिलेले आकडे:
महाराष्ट्राची अवस्था खूपच वाईट आहे शेतकर्यांच्या आत्महत्या थांबवण्याबाबत. शेतकर्यांच्या आत्महत्यांमध्ये महाराष्ट्र क्रमांक 1 वर आहे. देशातील आत्महत्या करणारे 34 % शेतकरी महाराष्ट्र राज्यात येतात याची सगळ्याच राजकारण्यांना लाज वाटली पाहिजे. काहीतरी करा.... 👐👐👐👐
#DevendraFadnavis #BJP #GovernmentofMaharashtra #PMofIndia #PMOINDIA #NARENDRAMODI
#GOVERNMENTOFINDIA

क्रमांक एक : महाराष्ट्र - 4291 शेतकर्यांच्या आत्महत्या
क्रमांक दोन : कर्नाटक - 1569 शेतकर्यांच्या आत्महत्या
क्रमांक तीन : तेलंगण - 1400
क्रमांक चार : मध्य प्रदेश - 1290
क्रमांक पाच : छत्तीसगड - 954
क्रमांक सहा : आंध्र प्रदेश - 916
क्रमांक सात : तामिळनाडू - 606

देशाची परिस्थिती बघा. एकाही शेतकर्याने आत्महत्या करणे हे कोणत्याही सरकारचे सर्वात मोठे अपयश आहे.

2015 : 12,602 शेतकर्यांच्या आत्महत्या
2014 : 12,360 शेतकर्यांच्या आत्महत्या
2013 : 11,772 शेतकर्यांच्या आत्महत्या


No comments:

Post a Comment